Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
काही दिवसांपूर्वी राज्यात कडकनाथ घोटाळा चांगलाच गाजला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांनी यामध्ये लाखो रुपये गुंतवले होते. कडकनाथ जातीच्या कोंबड्यांचे पालन आणि नंतर ते खरेदी करण्याच्या नावावर तब्बल 1.65 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. यामुळे यामध्ये ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. आता यामध्ये … Read more
आंबा प्रेमींसाठी खुशखबर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटला आली आहे. देवगड हापूसच्या यावर्षीची पहिली पेटी पाठवण्याचा कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाला आहे. देवडमधील कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंबे मुंबईतील वाशी मार्केटला पाठवले आहेत. मार्गशीर्ष … Read more
बीड जिल्ह्यातल्या आर्वी गावच्या सुरेश काळे यांनी तीन लाख रुपये खर्च करून साडेतीन एकरावर पपईची लागवड केली. मात्र ऐन तोडणीच्या काळातच ही बाग आता तोडून टाकावी लागत आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याचे कारण म्हणजे पपईवरती व्हायरसने इतका अटॅक केलाय की बागाच्या बागा उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या अनेक गावातील पापईच्या … Read more
Shetkari :- सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे ऊसदर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना शासन निर्णयानुसार साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर करणे बंधनकारक आहे. कऱ्हाड तालुक्यातील रयत अथणी वगळता इतर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. कारखाने सुरू होऊन 15 दिवस झाले मात्र निर्णय झाला नाही, यामुळे या कारखान्यांवर … Read more
सफरचंद म्हटलं की आपल्याला काश्मीर आठवते, त्याठिकाणी सफरचंद लागवडीसाठी योग्य हवामान आहे. आपल्याकडे याची लागवड करायची म्हटलं तर येड्यात काढतील, असे असताना मात्र आता पुण्यातील भोरमध्ये एक शेतकऱ्याने सफरचंद लागवड करून दाखवली आहे. सफरचंदाची रोपे एका तरुण शेतकऱ्याने भोरच्या काळ्या मातीत लावली. त्यानंतर योग्य नियोजन करत खताची मत्रा दिल्याने आता या झाडांना फळे देखील लागली आहे. यामुळे याची सध्या … Read more
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कंट्रोल रुमच्या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माणसं मोदींची हत्या करतील असे मेसेज पाठवण्यात आले आहे.आज सकाळी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कंट्रोल रूमच्या क्रमांकावर अनेक व्हॉटसअप मेसेज आले. मागील दोन दिवसांपासून हे मेसेज पाठवले जात आहे. यात आतापर्यंत 19 … Read more
आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कापसाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक कमी होत आहे. परंतु, काही शेतकरी अजूनही कापूस विकण्यास इच्छुक नाहीत, कारण शेतकरी कापसाला 10000 ते 11000 रुपये प्रतिक्विंटल दराच्या प्रतीक्षेत होते. आता हा दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत कापसाला सद्यस्थितीत सरासरी 9 रुपये प्रतिक्विंटल भाव … Read more
राज्यात अवकाळी पावसाचा फटका अनेक पिकांना बसला यामुळे कधी कशाला बाजार येईल, सांगता येत नाही. यामुळे कधी शेतकरी तोट्यात जातो तर कधी लखपती होतो. असे असताना आता सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सीताफळ 300 ते 400 डझन दराने ते विकले जात आहेत.यंदा पाऊस जास्त झाल्याने सीताफळांचे नुकसान झाले … Read more
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डी-लिट ही पदवी दिली आहे. ज्या मराठवाडा विद्यापीठाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी सत्तेवर पाणी सोडावं लागलं. त्याच विद्यापीठाने तब्बल 32 वर्षानंतर डी. लिट देऊन गौरव केल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अत्यंत भावूक झाले. या सोहळ्यात पवार काही क्षण स्तब्ध झाले होते. खासकरून जेव्हा त्यांच्या … Read more